भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

            भंडारादि. 27:  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 15 सप्टेंबर,च्या 01 वाजेपासून ते 29 सप्टेंबर 2024 च्या रात्री 12:00 वाजेपर्यत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश संपूर्ण भंडारा जिल्हयात लागू करण्याची शिफारस अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे.

          या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.